ही सरकारी कंपनी खरोखर सौर कुकर मोफत देत आहे का?
सोशल मीडियावर सरकारच्या नावाने अनेक फसव्या योजनांचे मेसेजेस व्हायरल होतात. असाच एक मेसेज इंडियन…
जमिनीवर सगळीकडे रक्त पसरलेलं रक्ताच्या थारोळ्यात एक महिला निपचित पडली होती आणि तिच्या समोर होते दोन पुरुष एकाच्या हातात लोखंडी खलबत्ता होता आणि दुसऱ्याच्या हातात होता फोन हातात फोन असलेला पुरुष एक नंबर डायल करून फोन कानाला लावायचा प्रयत्न करत होता पण पुढच्या क्षणी तो सुद्धा जमिनीवर कोसळला त्यानंतर हातात खलबत्ता असलेल्या पुरुषाच्या हातात दोर…
नवीन CAR घेतली का ? ९५% भारतीयांना CAR REFUND TRICK माहितीच नसतो ! थोडीशी माहिती असेल, तर तुम्ही हजारो रुपये परत मिळवू शकता पण बहुतेक लोक ही संधी नकळत गमावतात. तुम्ही भारतात नवी CAR खरेदी केली असेल, तर सरकार कडून तुमचे पैसे परत मिळण्याची तरतूद आधीच असू शकते ! हा REFUND थेट तुमच्या PAN CARD…
युवा वर्गासाठी एक महत्त्वाची बातमी आहे चांगल्या नोकरीसाठी किमान पदवीधर असणं आवश्यक आहे. मात्र तुमच्याजवळ पदवी नाही तर मग नोकरी कशी मिळणार असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर टेन्शन घेऊ नका कारण एका आयटी कंपनीन तरुणांना पदवी शिवाय नोकरीची ऑफर दिली आहे पाहूया कोणाची आहे ही संकल्पना पदवीशिवाय मिळणार नोकरी जोहो आयटी कंपनीची नवी…
विद्यार्थ्यांच्या पाठीवर उमटलेले छडीचे वळ आणि त्यांच्या मनात बसलेली शिक्षेची भीती ही महाराष्ट्रातील अनेक शाळांमधली जुनी कहाणी आहे. पण आता यावर कायमची बंदी येणार आहे. शिक्षण विभागानं विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक शिक्षेवर कठोर निर्बंध लावणारी नवी नियमावली जारी केली आहे. मुलांना आता शाळेत कोणत्याही प्रकारची मारहाण किंवा मानसिक त्रास हा दिला जाणार नाही. हे नेमकं…
भारत सरकारने २१ नोव्हेंबर २०२५ पासून जुने कामगार कायदे जे आहेत ते रद्द केले आणि नवीन ‘लेबर कोड्स’ अर्थात कामगार सहिता लागू केली. या सुधारणांमुळे कामगारांचे पगार, कामाचे तास आणि सामजिक सुरक्षा याबात ते बदल होणार आहेत तर नेमके काय बदल होणार आहेत तर ते जाणून घेऊया… कामाचे तास आणि सुट्ट्या: सर्वप्रथम आपण जाणून घेवूया…
पुण्यातील मावळमध्ये घडली अतिशय धक्कादायक घटना एका पाच वर्षाच्या चिमुकली सोबत एका 35 वर्षाच्या व्यक्तीने वाईट कृत्य करून तिचा जीव घेतला. मालेगाव प्रकरणाला अजून महिनाही झाला नव्हता. न्यायप्रक्रिया अजून सुरूच होती की तेवढ्यात पुण्यातील मावळमध्ये एक त्याहून अतिशय भयानक प्रसंग घडला. हा प्रसंग इतका भयानक आहे जो पाहून संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यातून पाणी आलं मालेगाव पेक्षाही…
राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी त्यांच्या ‘एक्स’ (Twitter) खात्यावरून लाडकी बहिण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. ज्या लाभार्थी भगिनींनी अद्याप e-KYC पूर्ण केलेली नाही, त्यांनी ३१ डिसेंबर २०२५ पूर्वी ही प्रक्रिया अनिवार्यपणे पूर्ण करावी. वेळेत e-KYC न केल्यास योजनेचा लाभ थांबू शकतो! महिला व बालविकास विभागाने आज लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा…
तो भारतात आला तो शाहरुख खान सोबत दिसला सौरव गांगुली, ममता बॅनर्जी यांनाही भेटणार तो तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या सोबत मॅच खेळणार राहुल गांधी ती मॅच बघणार तो सचिन तेंडुलकरला भेटणार फॅशन शोला सुद्धा जाणार जायच्या आधी दिल्ली घाटणार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार मग त्याच्या देशात जाणार हे सगळं तो 72 तासात…
चंद्रबाबू नायडू, नितीश कुमार आणि एकनाथ शिंदे केंद्रातल्या मोदी सरकार मधले तीन किंग मेकर या तिघांच्या मदतीशिवाय मोदींचे सरकार टिकू शकत नाही हे वास्तव आहे पण गेल्या वर्षभरापासून या तिघांच्या नाराजीच्या बातम्या सातत्याने येत आहेत मध्यंतरी एकनाथ शिंदे भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा होत्या शिंदेनी आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी दिल्लीला जाऊन अमित शहांची भेटही घेतली होती…
आमच्या गावातील पुढारी आमचा ऐकतच नाहीत. सगळा कारभार अगदी मनमानी पद्धतीने करतात. अशा पद्धतीची एक सर्वसामान्य तक्रार सर्वच गावांमध्ये बहुतांश प्रमाणात आपल्याला दिसून येते. मात्र असं नेमकं का होतं कारण ग्रामपंचायतीच्या कार्याच्या बाबतीत किंवा ग्रामसभेचे अधिकार याच्या बाबतीत लोक जागृत नसतात. विशेषतः नव्या पिढीला ग्रामसभेचे अधिकार काय आहेत याबद्दल अजिबात माहिती नसते. आणि आपण या…